चुकीला माफी नाही, तुमचं प्रायश्चित अटळ! पंतप्रधान मोदींनी माफी मागताच जयंत पाटलांनी बाण सोडला

[ad_1] मुंबई: राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण प्रचंड तापले असताना पंतप्रधान मोदी यांनी वाढवण बंदराच्या उद्घाटन सोहळ्यात शिवरायांची माफी मागत या विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न …

चुकीला माफी नाही, तुमचं प्रायश्चित अटळ! पंतप्रधान मोदींनी माफी मागताच जयंत पाटलांनी बाण सोडला Read More

Ajit Pawar: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर अजित पवारांनी राजकीय पक्षांना सुनावलं; म्हणाले, ‘प्र

[ad_1] Ajit Pawar: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दुर्घटनेवरुन राज्यभरातील वातावरण तापले आहे. या घटनेनंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं आहे. असं असतानाच आज सकाळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit …

Ajit Pawar: राजकोट किल्ल्यावरील राड्यानंतर अजित पवारांनी राजकीय पक्षांना सुनावलं; म्हणाले, ‘प्र Read More

जयदीप आपटेने शिवरायांच्या पुतळ्याच्या कपाळावर जाणीवपूर्वक जखमेची खूण ठेवली, अमोल मिटकरींच्या दा

[ad_1] अकोला: मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटे याने जाणीपूर्वक महाराजांच्या डाव्या डोळ्याच्या वर कपाळावर खोक (जखमेची खूण) ठेवून दिल्याचा गंभीर आरोप अजितदादा गटाचे आमदार अमोल …

जयदीप आपटेने शिवरायांच्या पुतळ्याच्या कपाळावर जाणीवपूर्वक जखमेची खूण ठेवली, अमोल मिटकरींच्या दा Read More

‘पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते’, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले

[ad_1] मुंबई : सिंधुदुर्गातील (Sindhudurg) राजकोट किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे राज्यभरात …

‘पंतप्रधान जिथे हात लावतात त्याची माती होते’, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर संजय राऊत संतापले Read More

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यापूर्वी ठाण्यातील जयदीप आपटे नेमकं काय म्हणाला ह

[ad_1] ठाणे: सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर अवघ्या आठ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सोमवारी कोसळला. या घटनेमुळे महाराष्ट्रभरात संताप व्यक्त केला जात आहे. …

सिंधुदुर्गातील छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारण्यापूर्वी ठाण्यातील जयदीप आपटे नेमकं काय म्हणाला ह Read More

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले.

[ad_1] सिंधुदुर्ग: कोकणातील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा भारतीय नौदलाने उभारलेला पुतळा कोसळल्याची दुर्घटना सोमवारी घडली होती. या घटनेमुळे एकच खळबळ माजली असून राज्य सरकार आणि केंद्र सरकारविरोधात टीकेची झोड …

सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावरील शिवरायांचा पुतळा कोसळला, भारतीय नौदलाचं स्पष्टीकरण, म्हणाले. Read More