
नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं; कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने कंटाळून जीवन संपवलं
[ad_1] Yavatmal News: सततच्या नापिकीमुळे वाढत गेलला कर्जाचा डोंगर आणि आजापणाला कंटाळून कर्जबाजारी शेतकरी दांपत्याने अखेर आपले जीवन संपवलय. ही हृदयद्रावक घटना यवतमाळच्या (Yavatmal News) दिग्रस तालुक्यातील डेहनी शेत शिवारात घडलीय. …
नापिकीच्या चक्राने सर्वस्व हिरावलं; कर्जबाजारी शेतकरी दाम्पत्याने कंटाळून जीवन संपवलं Read More